MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती I Shibu Rajan

नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या…

Read More

शिवु बेनसे भागात वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा विजवीतरण कार्यालयाला घेराव घालण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

शिहू बेणसे विभागातील जनता विजसमस्येने हैराण, दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा विजवीतरण कार्यालयाला घेराव घालण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा विजवीतरण विरोधात शिहू बेणसे विभागातील जनतेत संतापाची लाट, अन्यथा विजवीतरण अधिकाऱ्यांना कोंडून ठेऊ, महिला, तरुण आक्रमक    वीज प्रश्नावर बेणसे सिद्धार्थ नगर येथे महत्वपूर्ण बैठक   पाली/बेणसे दि.(धम्मशिल सावंत) शिहू बेणसे विभागाची विजसमस्या मागील अनेक वर्षांपासून…

Read More

Yashwantrao Chavan I सहजीवनाचा आदर्श म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाण आणि सौ. वेणूताई चव्हाण – मा. प्राचार्य श्री. बी. एन. कालेकर   

कुलदीप मोहिते, कराड कराड : (दि. १ जून, प्रतिनिधी ) “यशवंतराव आणि वेणूताई यांचा संसार एकमेकांचा विश्वास, नाते सांभाळण्याची समज अशा प्रत्येक गोष्टीत तो परिपूर्ण होता. यशवंतरावांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारी सौजन्यशील मूर्ती, उद्यानातून अग्नि कुंडात पाऊल टाकलेली स्त्री, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक, भारतीय स्त्रीत्वाचा अविष्कार असणाऱ्या  संस्कारशील, त्यागी व्यक्तिमत्व म्हणजे वेणूताई चव्हाण या होय. आधुनिक महाराष्ट्राचे…

Read More

Raigad Exclusive I अखेरची घटका मोजणारे उमटे धरण, पावसाळ्यात रचतेय अनेकांचे सरण

  उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्ते ऍड राकेश पाटील यांचा प्रशासनाला संतप्त सवाल रायगड (धम्मशील सावंत)संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाची आजमितीस भयावह अवस्था झाली आहे. उमटे धरणातील पाण्यावर जवळ पासची 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या निर्भर आहेत. कोकणसह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचे प्रमाण सर्वाधिक आहे,अशातच हजारो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या…

Read More

Sunil Tatkare I रायगडच्या राजकारणातील किंगमेकर सुनिल तटकरे 

  सुनिल दत्तात्रेय तटकरे एक राजकीय योध्दा. मुत्सद्दी योध्दा हीच उपाधी सुनिल तटकरेंसाठी सार्थ ठरावी अशीच त्यांची एकूणच सामाजिक राजकीय कारकीर्द राहिली आहे.   रायगडच्या राजकारणात सुनिल तटकरे नेहमीच किंगमेकर राहीले. त्यांनी मागील तब्बल तीन दशके राजकीय मैदान गाजविले. अलौकिक ज्ञान आणि कौशल्याने नेहमीच राजकारणात वेगळाच ठसा उमटवला.   तालुका राजकारणातून केलेली राजकीय सुरुवात आज…

Read More

होली के एक-दूसरे में मिले रंग हमें सिखाते हैं साथ मिलकर रहना – महेश बंसीधर अग्रवाल

होली के एक-दूसरे में मिले रंग हमें सिखाते हैं साथ मिलकर रहना – महेश बंसीधर अग्रवाल ठाणे। अच्छाई की बुराई पर जीत का प्रतीक पर्व होली सारे द्वेष भूल,संग मिलकर रहने की सीख देता है क्योंकि होली के रंग में सब रंग मिल जाते हैं और यही सामाजिक मेलजोल का द्योतक है। समाजहित का यह…

Read More

Eco friendly lifestyle I पर्यावरणस्नेही जीवनशैली, केळीच्या झाडापासून बनवले दोर डस्टबिन बॅगला राखेचा पर्याय

  पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) अलिबाग तालुक्यातील चौल येथील शैलेश राईलकर पर्यावरण स्नेही (इकोफ्रेंडली) जीवन पद्धती जगत आहेत. त्यांनी प्रयोग व शोध याद्वारे विविध इकोफ्रेंडली वस्तू तयार केल्या आहेत. तसेच प्लास्टिकला पर्याय दिला आहे. नुकतेच त्यांनी केळीच्या झाडापासून दोर बनवले आहेत. तसेच डस्टबिन बॅगला राखेचा पर्याय देऊन जणू राखाडीची डास्टबिन बॅग बनवली आहे….

Read More

Shree Ganesh Mandir I सिदेश्वर कुरोली मध्ये नूतन श्री गणेश मंदिर स्थापना समारंभ संपन्न

श्री गणेश मंदिरामुळे कुरोलीच्या वैभवात भरः विठ्ठलस्वामी महाराज सिदेश्वर कुरोली प्रतिनिधी:- मिलिंदा पवार वडूज खटाव तालुक्यातील सिध्देश्वर कुरोली गावास मोठा धार्मिक संस्कृतीचा वारसा आहे. या गावात जागृत शिवमंदिर तसेच परमहंस यशवंत बाबा आश्रम ही दोन पवित्र देवालये आहेत. याच पंक्तीत आता नूतन गणेश मंदिराचा समावेश झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे, असे मत वडगाव येथील…

Read More

Rakhi Karambe I नगरसेविका राखी करंबे यांच्या प्रयत्नाने एस.टी.सेवा फेरीत बदल,विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

  म्हसळा – सुशील यादव न्यू इंग्लिश स्कूल आणि अंजुमन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या वाशी हवेली,मजगाव, कांदळवाडा,निगडी,पाभरे या गावांतून अनेक विद्यार्थी म्हसळा येथे येतात.गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवासासाठी एस.टी.हाच एकमेव पर्याय आहे. परंतू एस.टी.बसच्या फेऱ्यांचा वेळ हा शाळेच्या वेळेनुसार नसल्याने त्यांची फार मोठी गैरसोय होत होती. सदरची बाब विद्यार्थी व पालकांनी नगरसेविका राखी करंबे आणि…

Read More

Buddha Jayanti I अष्टांगिक मार्गाने “निब्बाण” प्राप्त होते !

प्रविण बागडे नागपूर भ्रमणध्वनी : 9923620919 ई-मेल : pravinbagde@gmail.com ————————————————- आज समाजाचे एकंदर चित्र पाहिल्यावर असे दिसते की, समाज हा गरीबी, अज्ञान, अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, पिळवणूक, लोभ, अनैतिकता यांनी ग्रासित झाला आहे. अशा अशुध्द मानव निर्मित वातावरणात व्यक्तीचा विकास साधणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मग अशा समाजाचा विकास कितीही साधण्याचा प्रयत्न केला तरी विकास साधता येत नाही….

Read More